Posts

जन्मशताब्दी सांगता समारंभ

Image
मुंबई / रमेश औताडे  शिवसेना पक्षाचे पहिले आमदार व खासदार दिवंगत वामनराव महाडिक यांच्या जन्मशताब्दी सांगता समारंभानिमित्त श्री संत गाडगे महाराज ट्रस्ट, परेल यांच्या वतीने मा. उपविभाग प्रमुख भारत म्हाडगुत यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष प्रा. हेमंत सुधाकर सामंत, एडवोकेट घनश्याम कडूसकर, वामनराव महाडिक यांच्या कन्या डॉ. चित्रा ठाकूर, राधा कडुसकर, श्रद्धा भस्मे उपस्थित होते. यानिमित्ताने वामनराव महाडिक यांच्या जीवनावरील एक अनुबोधपट दाखवण्यात आला.  वामनराव महाडिक यांच्याबरोबर अगदी लहान वयापासून भारत म्हाडगुत यांनी केलेले काम हे अत्यंत निष्ठेने केलेले काम आहे, याबद्दल हेमंत सामंत यांनी गौरवोद्गार काढले. सर्व उपस्थितांनी वामनरावांच्या आठवणींना उजाळा दिला.  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका आदर्श शिक्षकाला याच दिवशी त्यांच्या तळेरे येथील शाळेत पुरस्कार देऊन गौरवले जाते, अशी माहिती डॉ. चित्रा ठाकूर यांनी दिली. कार्यक्रमाला एआय तज्ज्ञ स्वप्नेश माळी, अभिनेत्या संध्या म्हापणकर हे आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धर्मशाळेच...

Why Shouldn't an Ex-Serviceman Be an Nominated Corporator?

Image
Subedar Nitin Harishchandra Patil  Ambruwadi, Taluka Nandivade,  Ratnagiri Mumbai / Ramesh Autade P R News Media Network With the objective of utilizing his experience for the holistic development of the city of Mumbai, ex-serviceman Subedar Nitin Harishchandra Patil has submitted an application for the post of Nominated Corporator in the Mumbai Municipal Corporation. He has applied under the 'Sports' category, leveraging his experience of having competed at various levels; through this initiative, he has expressed his hope that the participation of experts from the sports sector in urban development will increase. The All India Ex-Servicemen Organization—along with the general public—is raising the pertinent question: "Why shouldn't an ex-serviceman be appointed as a Nominated Corporator?" Citing a circular issued by the Ministry of Urban Development, Subedar Patil has submitted this application to the Commissioner of the Mumbai Municipal Corporati...

राज्यातील गुरव समाजाच्या मागण्यांसाठी आझाद मैदानात आंदोलन करणार असल्याची पत्रकार परिषदेत माहिती

Image
राज्यातील गुरव समाजाच्या मागण्यांसाठी आझाद मैदानात आंदोलन करणार असल्याची पत्रकार परिषदेत माहिती  मुंबई / रमेश औताडे   गुरव (पुजारी) समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी दि.१७ रोजी सकाळी ११ वाजता ॲड.अण्णासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील आझाद मैदान येथे हजारोंच्या संख्येने आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अखिल गुरव समाज संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष शीतल उर्फ विजय गोरख शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी राष्ट्रीय मुख्य सरचिटणीस डॉ.रंगनाथ गुरव,महासचिव विलास पाटील, प्रदेश अध्यक्ष सुभाष शिंदे, संतोष वाघमारे,मुख्य सरचिटणीस विजय ठोसर, अनिल पुजारी, प्रदीप पाटील, विशाल रोहणकर, संजय घोडके, संतोष शिंदे, युवा प्रदेशाध्यक्ष नितेश वैद्य, समीर गुरव, महिला प्रदेशाध्यक्ष मनिषाताई पांडे, श्रद्धाताई साखरे तसेच देवस्थान समिती प्रदेशाध्यक्ष धनंजय दरे आदी उपस्थित होते. देवस्थान इनाम वर्ग-३ जमिनींचे हक्क, मंदिर व्यवस्थापनातील गुरव समाजाला प्रतिनिधित्व, पुजाऱ्यांना मानधन व निवृत्तीवेतन, तसेच गुरव समाजाच्या सामाजिक व आर्थिक प्रश्नांबाबत शासनाने ...

पात्र आणि संरक्षित फेरीवाले विक्रेत्यांचे आझाद मैदानात आंदोलन

Image
मुंबई / रमेश औताडे  मुंबईतील आझाद मैदान येथे पात्र आणि संरक्षित रस्त्यावरील फेरीवाले आणि विक्रेत्यांनी विविध मागण्यांसाठी मोठे आंदोलन केले. आझाद होकर्स युनियन यांच्या नेतृत्वाखाली हजारो फेरीवाल्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. या आंदोलनात केंद्र सरकारच्या  नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, रस्त्यावरील विक्रेत्यांचे संरक्षण करण्यासाठी असलेल्या कायद्याची योग्य अंमलबजावणी होत नसून अनेक ठिकाणी फेरीवाल्यांवर अन्याय होत आहे. असे युनियन चे संस्थापक अध्यक्ष दयाशंकर सिंह यांनी सांगितले. युनियन चे सचिव जय शंकर सिंह म्हणाले, महापालिकेकडून कारवाई करताना विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणावर दंड आकारला जात आहे. काही ठिकाणी माल जप्त केला जात असून, परत मिळवण्यासाठी निश्चित नियम नसल्याची तक्रारही करण्यात आली.  स्थानिक स्तरावर काही गुंडांकडून नव्या फेरीवाल्यांकडून दररोज पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. या प्रकारावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. यावेळी प्रतिनिधींनी राज्य सरकारकडे निवेदन देत, ...

संदीप ( भाऊ ) तळेकर यांच्याकडून आक्रमक आंदोलन

Image
मुंबई / रमेश औताडे  सोलापूर जिल्ह्यातील काही तालुके मधील जलजीवन योजना अंतर्गत असणारे गावे  व करमाळा तालुक्यातील जलजीवन योजना अंतर्गत व रूपांतरित साठवण पाझर तलावात केम पोथरे जातेगाव कोर्टी,अर्जुननगर, सालसे,  या गावांमध्ये भ्रष्टाचार ठेकेदार शिवनेरी कंट्रक्शन केम, शिवाजी उत्तरेश्वर तळेकर यांनी संबंधित कामे निकृष्ट दर्जाचे केली शेतकऱ्यांची दिशाभूल करून व अधिकार्याला दम देऊन सर्व ठिकाणी बोगस काम करून बिले काढण्याचा प्रयत्न केला .  याचं गांभीर्य लक्षात घेऊन सर्व गावातील शेतकऱ्यांनी आवाज उठवला अनेक वेळा आंदोलन केली तरी देखील अधिकाऱ्यांनी कुठलाही न्याय शेतकऱ्यांना दिला नाही यासाठी प्रहार संघटना रस्त्यावर उतरत आहे. मुख्य अभियंता मृद व जलसंधारण विभाग येरवडा पुणे येथे दिनांक,16/12/2025  मंगळवार रोजी करमाळा तालुक्यातील सर्व संबंधित गावातील शेतकऱ्यांना एकत्रित घेऊन प्रहार संघटना संबंधित अधिकारी प्रशासन व ठेकेदार यांच्या विरोधात तीव्र अर्धनग्न आंदोलन करणार आहे.आज सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व व ग्रामविकास कॅबिनेट मंत्री,जयकुमार गोरे साहेब यांनी शेतकऱ्यांची व शे...

कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचे निर्देश*

*संपावर तोडगा काढून कामगारांना त्वरित कामावर  घ्यावे* *कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचे निर्देश* मुंबई, दि. १२: टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड (धानिवली, ता. मुरबाड, जि. ठाणे) या कंपनीच्या  गारमेंट विभागातील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. कंपनी व्यवस्थापनाने संपावर तोडगा काढून निलंबित कामगारांना कामावर घ्यावे. तसेच या परिसरात औद्योगिक शांतता कायम  ठेवावी, असे निर्देश कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी दिले. या कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली.  बैठकीत कामगार मंत्री श्री. फुंडकर बोलत होते.  बैठकीस मुरबाडचे आमदार किसन कथोरे, कामगार विभागाच्या अपर मुख्य सचिव आय. ए. कुंदन, कामगार आयुक्त एच. पी तुम्मोड, उप कामगार आयुक्त संभाजी वन्हाळकर अप्पर कामगार आयुक्त भगवान आंधळे, सहाय्यक कामगार आयुक्त अनघा क्षीरसागर,  कंपनीचे संचालक सुदर्शन सराफ आदी उपस्थित होते. कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर म्हणाले, टेक्नोक्राफ्ट कंपनीच्या गारमेंट विभागातील कर्मचारी मागील १  डिसेंबर २०२५ पासून संपावर  आहे. याबाबत तोडगा काढणे आवश्यक ...

आमदार अमित गोरखेंच्या आश्वासनानंतर मातंग समाजाचे उपोषण स्थगित

Image
मुंबई / रमेश औताडे  अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आझाद मैदान येथे सुरू असलेले मातंग समाजाचे उपोषण अखेर आमदार अमित  गोरखे यांच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले आहे. या उपोषणाचे आयोजन राष्ट्रीय स्वाभिमानी मातंग संघटना व मागासवर्गीय वंचित संघ यांच्या वतीने करण्यात आले होते. आरक्षण उपवर्गीकरण, प्रस्तावित अण्णाभाऊ साठे स्मारक चिराग नगर सहित लहुजी नगर शेगाव पुनर्वसन अपंग आयोग अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न आदी विषयावर आमदार  गोरखे यांनी जबाबदारी घेऊन पूर्ण करून घेईल अशी हमी दिली आणि सरकारच्या वतीने मी मातंग समाजाची कोणतीच मागणी प्रलंबित राहू देणार नाही अशी ग्वाही दिली. उपोषणास राष्ट्रवादीचे जयंत पाटील शशिकांत शिंदे संदीप क्षीरसागर शिवसेना उबाठा चे सचिन अहिर राष्ट्रीय काँग्रेस चे भाई जगताप तर सत्ताधारी पक्षा तर्फे आमदार सत्यजीत देशमुख सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी भेट दिली  आश्वासनानंतर श्री गोरखे यांनी राजीव मानकर मोहन कांबळे प्रकाश चव्हाण अनिल साठे मोहन साठे यांना पाणी देऊन उपोषण सोडले. आयोजकाच्या वतीने  राजीव मानकर यांनी आमदार अ...