Posts

Second Case of Bahá’í Subjected to Mock Executions and Torture in Iran Raises Alarm Over Escalating Persecution

Image
Mumbai / P R NEWS MEDIA NETWORK  Disturbing new reports have emerged of the brutal torture of Mr. Borna Naimi, a 29-year-old Bahá’í and father of a three-year-old, who has endured at least two mock executions, electric shocks causing severe burns, and sustained physical and psychological abuse since his arrest in Kerman on 1 March. His case, along with that of his cousin Peyvand Naimi, signals a deeply troubling escalation in the persecution of Bahá’ís in Iran—the country’s largest non-Muslim religious minority. In the initial days of detention, Borna was subjected to repeated beatings, with blows to his ribs, chest, back, and sides. He was also moved between undisclosed locations and threatened relentlessly—particularly with harm to his wife and young daughter, including warnings that his child would be placed in a state orphanage if he refused to comply. Under extreme duress, Borna was forced to sign a pre-written false confession implicating himself and Peyvand i...

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण इशारा

Image
महसूलमंत्र्यांच्या लेखी आदेशाला केराची टोपली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण इशारा मुंबई / रमेश औताडे  महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून दिलेल्या लेखी आदेशाला सरकारी बाबू केराची टोपली दाखवत असतील तर शेतकऱ्यांना न्याय कसा मिळणार !  मौजे बुरूंजवाडी,ता.शिरूर. जि.पुणे येथील गट नं १५७ बाबत तीन संपादनशीट असून तसेच ८८ आर क्षेत्र परस्पर कमी करून केलेला अन्याय,उपअधिक्षक भुमी-अभिलेख यांनी अपिल करता येऊ नये म्हणुन आदेशाची  उशिरा समज देऊन तातडीने केलेली मोजणी, महसुलमंत्री यांनी दोन वेळा लेखी निर्देश देऊनही सुनावणीची प्रक्रीया न केल्याने तातडीने सुनावणी घेऊन निर्णय होईपर्यंत सदर गटातील हद्द कायम करण्याच्या  प्रक्रियेला स्थगिती द्यावी यासाठी  भाऊसाहेब बाजीराव नळकांडे हे शेतकरी बुधवार १५ नोव्हेंबर २०२६ पासून जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे आमरण उपोषण करणार आहेत. राज्याचे महसुलमंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांना दोन निवेदने दिली होती तसेच भेटही घेतली होती,त्यानुसार दि.०४/०९/२०२५ व दि.०७/०१/२०२६ रोजी जिल्हाधिकारी पुणे यांना रि...

महसूलमंत्र्यांच्या लेखी आदेशाला केराची टोपली

Image
महसूलमंत्र्यांच्या लेखी आदेशाला केराची टोपली राज्यातील शेतकऱ्यांना न्याय कसा मिळणार ! मुंबई / रमेश औताडे महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून दिलेल्या लेखी आदेशाला सरकारी बाबू केराची टोपली दाखवत असतील तर शेतकऱ्यांना न्याय कसा मिळणार ! मौजे बुरूंजवाडी,ता.शिरूर. जि.पुणे येथील गट नं १५७ बाबत तीन संपादनशीट असून तसेच ८८ आर क्षेत्र परस्पर कमी करून केलेला अन्याय,उपअधिक्षक भुमी-अभिलेख यांनी अपिल करता येऊ नये म्हणुन आदेशाची  उशिरा समज देऊन तातडीने केलेली मोजणी, महसुलमंत्री यांनी दोन वेळा लेखी निर्देश देऊनही सुनावणीची प्रक्रीया न केल्याने तातडीने सुनावणी घेऊन निर्णय होईपर्यंत सदर गटातील हद्द कायम करण्याच्या  प्रक्रियेला स्थगिती द्यावी यासाठी  भाऊसाहेब बाजीराव नळकांडे हे शेतकरी बुधवार १५ नोव्हेंबर २०२६ पासून जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे आमरण उपोषण करणार आहेत. राज्याचे महसुलमंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांना दोन निवेदने दिली होती तसेच भेटही घेतली होती,त्यानुसार दि. ०४/०९/२०२५ व दि. ०७/०१/२०२६ रोजी जिल्हाधिकारी पुणे यांना रितसर चौ...

इराणमध्ये ' बहाई ' पंथाच्या व्यक्तीवर वाढते अत्याचार

Image
मुंबई / रमेश औताडे ' बहाई ' पंथाचे २९ वर्षीय अनुयायी बोर्ना नईमी यांच्यावर इराणमध्ये झालेल्या क्रूर छळाबाबत बहाई समाजाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. १ मार्च रोजी केरमान येथे अटक झाल्यापासून, बोर्ना यांना किमान दोनदा फाशी देण्याचा केवळ आभास निर्माण करण्याचा प्रकार व विजेचे धक्के देऊन आणि शारीरिक व मानसिक छळ सुरू केला आहे.  या अगोदर त्यांचे चुलत भाऊ पयवंद नईमी यांची घटना अशीच होती. या दोन्ही घटना इराणमधील 'बहाई' पंथाच्या अनुयायांवरील अत्याचारांमध्ये अत्यंत चिंताजनक वाढ झाल्याचे संकेत आहे. 'बहाई' हा इराणमधील मुस्लिमेतर धार्मिक अल्पसंख्याकांचा सर्वात मोठा गट आहे. जिनिव्हा येथील संयुक्त राष्ट्रांमधील 'बहाई आंतरराष्ट्रीय समुदाया'च्या प्रतिनिधी, सिमिन फहांदेज यांच्या मते "केवळ आपल्या श्रद्धेसाठी इतक्या क्रूर छळाला सामोरे जाणाऱ्या या कुटुंबाबद्दल मनात असीम वेदना आणि दुःख न वाटणे अशक्य आहे. इतिहास केवळ या निर्दय कृत्यांचीच नोंद घेणार नाही, तर अकल्पनीय दबावाखालीही आपल्या श्रद्धांवर ठाम राहणाऱ्या लोकांच्या धैर्याचीही नोंद घेईल."  बोर्ना यांन...

Second Case of Bahá’í Subjected to Mock Executions and Torture in Iran Raises Alarm Over Escalating Persecution

Image
Mumbai / Ramesh Autade  Disturbing new reports have emerged of the brutal torture of Mr. Borna Naimi, a 29-year-old Bahá’í and father of a three-year-old, who has endured at least two mock executions, electric shocks causing severe burns, and sustained physical and psychological abuse since his arrest in Kerman on 1 March. His case, along with that of his cousin Peyvand Naimi, signals a deeply troubling escalation in the persecution of Bahá’ís in Iran—the country’s largest non-Muslim religious minority. In the initial days of detention, Borna was subjected to repeated beatings, with blows to his ribs, chest, back, and sides. He was also moved between undisclosed locations and threatened relentlessly—particularly with harm to his wife and young daughter, including warnings that his child would be placed in a state orphanage if he refused to comply. Under extreme duress, Borna was forced to sign a pre-written false confession implicating himself and Peyvand in the alleged...

सामाजिक बांधिलकी जपणारे प्रतिष्ठान

Image
मुंबई / रमेश औताडे  राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांच्या वाढदिवसानिमित्त पवना हाॅस्पीटल सोमाटणे फाटा येथे शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रतिष्ठान पिंपरी-चिंचवड या संस्थेच्या वतीने आंतररुग्ण व बाह्यरुग्ण विभागातील २५० रूग्णांना फळे व बिस्कीटे यांचे वाटप  पवना हाॅस्पीटलचे कार्यकारी संचालक डाॅ.सत्यजित वाढोकर, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रतिष्ठान पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष लेखक अशोकराव टाव्हरे, डाॅ.भाऊसाहेब फुके, सुरेखा टाव्हरे यांच्या हस्ते करण्यात आले. आरोग्य, सार्वजनिक बांधकाम,पाणीपुरवठा,महिला व बालविकास, उर्जा राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांनी वाढदिवसानिमित्त विधायक उपक्रम राबविण्याचे आवाहन केले होते. रूग्णांना फळे व बिस्कीटे वाटप करून शैक्षणिक, सामाजिक,सांस्कृतिक प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी जपली असे मत डाॅ.सत्यजित वाढोकर यांनी व्यक्त केले.   पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  संस्थापक संपादक रमेश औताडे  7021777291

मातंग समाजाला सरकारने अद्याप आश्वासनावरच ठेवले

Image
मुंबई / रमेश औताडे  अनेक वर्षांपासून मूलभूत हक्कांसाठी झगडणारा मातंग समाज आजही आश्वासनांच्या सावलीत उभा आहे. प्रत्येक वेळी आंदोलन, निवेदन, बैठका आणि घोषणा होतात. पण प्रत्यक्षात बदल मात्र काहीच नाही. सरकारकडून वारंवार दिली जाणारी आश्वासने आता केवळ शब्दांचे ओझे बनली आहेत, असा संतप्त सवाल भारतीय लहुजी सेनेचे मुंबई विभागीय प्रमुख नरसिंग सोपान सूर्यवंशी यांनी सरकारला केला आहे. ३० ऑगस्ट २०२२ रोजी आझाद मैदानात आंदोलन केले. अ ब क ड उपवर्गीकरण  करावे अशी मागणी केली. शिक्षण, नोकरी, घरे, आरोग्य आणि सामाजिक सन्मान या सर्व बाबतीत मातंग समाज आजही मागेच आहे. अनेक कुटुंबे अजूनही झोपडपट्ट्यांमध्ये, असुरक्षित परिस्थितीत जीवन जगत आहेत. तरुणांच्या डोळ्यांत स्वप्न आहेत, पण त्या स्वप्नांना आधार देणारी ठोस योजना दिसत नाही. समाजातील तरुणाईत रोष आणि अस्वस्थता वाढत चालली आहे. काहींनी तर आयुष्यभर लढा देऊनही हातात काहीच न लागल्याची वेदना व्यक्त केली. “आम्ही किती वर्षे थांबायचं?” हा प्रश्न आता अधिक तीव्र होत आहे. जर सरकारने लवकरच ठोस निर्णय घेतला नाही, तर महाराष्टभर भारतीय लहुजी सेनेच्या वतीने...