Posts

लोकसंख्या, सामाजिक समतोल आणि राष्ट्रीय धोरणांवर चर्चा आवश्यक –

Image
       महाराष्ट्र करणी सेना प्रमुख अजयसिंह सेंगर यांचे आवाहन  मुंबई  / रमेश औताडे  देशातील लोकसंख्या वाढ, संसाधनांचे नियोजन, शिक्षण, रोजगार आणि सामाजिक समतोल या विषयांवर व्यापक राष्ट्रीय चर्चा होण्याची गरज असल्याचे मत महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजयसिंह सेंगर यांनी व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, कोणत्याही समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षण, संस्कार, आर्थिक स्थैर्य आणि सामाजिक जबाबदारी महत्त्वाची असते. कुटुंब व्यवस्थेबाबत निर्णय घेताना प्रत्येक नागरिकाने आपल्या परिस्थितीनुसार जबाबदारीने विचार करावा. लोकसंख्या धोरणाबाबत केंद्र सरकारने सर्व समाजांना समान निकष लागू होतील अशी स्पष्ट आणि सर्वसमावेशक भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. देशात समान नागरी संहिता, समान शिक्षण व्यवस्था, समान कायदे आणि प्रशासनातील पारदर्शकता यावर संसदेच्या माध्यमातून चर्चा व्हावी, असेही त्यांनी नमूद केले. लोकशाही मार्गाने नागरिकांनी आपल्या लोकप्रतिनिधींना निवेदन, पत्र किंवा संदेश पाठवून विविध विषयांवर भूमिका मांडावी, असे आवाहन त्यांनी केले. सेंगर यांनी सामाजिक सलोखा, स...

लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी धोरणात्मक चर्चेची गरज

Image
मुंबई / रमेश औताडे  महिलांवरील लैंगिक अत्याचारांच्या वाढत्या घटनांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज असून, समाजात या विषयावर व्यापक आणि संवेदनशील चर्चा होणे आवश्यक असल्याचे मत महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, बलात्कारासारख्या गंभीर घटनांनंतर समाजात संतापाची लाट उसळते, मोर्चे आणि निषेध आंदोलन केले जातात तसेच सरकारवर कठोर कारवाईची मागणी होते. मात्र, अशा घटना रोखण्यासाठी दीर्घकालीन आणि व्यावहारिक उपाययोजनांवर पुरेशी चर्चा होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सेंगर यांनी सामाजिक माध्यमांवरील अश्लील सामग्री, इंटरनेटवरील अनियंत्रित प्रवेश आणि बदलती सामाजिक परिस्थिती यामुळे तरुणांवर मानसिक परिणाम होत असल्याचे सांगितले. त्यांनी असे मत मांडले की, लैंगिक आरोग्य, लैंगिक शिक्षण आणि सामाजिक जबाबदारी या विषयांवर अधिक जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. याच संदर्भात त्यांनी देहविक्री व्यवसायात कार्यरत महिलांना कायदेशीर संरक्षण आणि “सेक्स वर्कर” म्हणून अधिकृत दर्जा देण्याबाबत सरकारने गंभीरपणे विचार करावा, अशी मागणी केली. सर्वोच्च न्यायालय...

कडक उन्हावर हिरवागार उपाय

Image
कडक उन्हावर हिरवागार उपाय ट्री आर्मी करतेय पर्यावरण संवर्धन मुंबई / रमेश औताडे  पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास  पाहता उन्हाळ्यामध्ये तापमान वाढ झाल्याने त्यावर उपाय म्हणून  हरित क्रांती उपक्रम आमदार सुहास बाबर यांनी ग्रीन आर्मी नावाने सुरू केला आहे. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात या अनोख्या उपक्रमाच्या माध्यमातून वृक्षारोपण होत आहे.  आमदार सुहास बाबर म्हणाले की एका पिंपळाच्या झाडाच्या पुनर्वसनाच्या प्रेरणेतून आज मोठी हरित लोक चळवळ सकारात्मक बदल घडवू पाहत आहे. जनता स्वयंप्रेरणेने जागा, पाणी, झाडं, श्रमदान करण्यासाठी पुढे येत आहेत. ट्री आर्मी असं नामकरण लोकांनीच केलं असल्याचं आमदार बाबर म्हणाले. आपल्या मातोश्रींच्या श्राद्ध दिवशी ५३०० आंब्याची कलमे रुजवल्याची माहिती त्यांनी दिली. वन विभाग यांच्या माध्यमातून जपानी पद्धतीचा मियावकी जंगल तसेच गायरान जमिनीवर, रस्त्यालगत नैसर्गिकपणे उगवणारी झाडे रुजवण्याचा उपक्रम सुरु आहे.   ५ जून रोजी होणाऱ्या वसुंधरा दिनानिमित्त अधिक प्रमाणात वड, पिंपळ, बहावा, करंज, चिंच अशा डेरेदार वृक्षांची लागवड सुरु आहे. व्यक...

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबीराची प्रभावी अंमलबजावणी

Image
मुंबई / रमेश औताडे  महाराष्ट्राचे महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार राज्यात गेली दोन महिन्यापासन मंडलस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर संपन्न होत आहेत. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातही उपविभागीय अधिकारी,प्रांत अनिल दौंडे ,तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्या मार्गदर्शनानुसार मंडलस्तरीय शिबीरे आयोजित केली गेली.प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांच्या समस्यापूर्तीसाठी प्रशासनाने केलेली कार्यवाही याबाबत सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांनी मुख्यमंत्री,महसुलमंत्री,महसुल सचिव,विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन पाठवून आभार मानले आहेत. ७ मार्च रोजी कनेरसर येथील  शिबिरास टाव्हरे  उपस्थित होते.नागरिकांना विविध प्रक्रारचे दाखले त्वरित दिले जात होते,तक्रारींचे निरसन केले जात होते. खेड तालुक्यातील नागरिकांच्या तक्रारी निवारणार्थ उपविभागीय अधिकारी,प्रांत अनिल दौंडे,तहसीलदार प्रशांत बेडसे,उप अधिक्षक भुमी-अभिलेख नितीन सुर्यवंशी,नायब तहसीलदार रवींद्र मोरे,, चेतन मोरे,राम बीजे,अभिलेख कक्ष प्रमुख निलेश घोडके,सर्व अधिकारी,कर्मचारी यांनी...

आंधळ दळतंय अन् कुत्रं पिठ खातंय ....

Image

नटसम्राट मधील एक आठवण

Image

समस्या सांगताना उपाय पण सांगा ....

Image